tag:blogger.com,1999:blog-43137949836677111852024-03-13T08:09:37.265-07:00अमृत मंथनमनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते. <br>
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'Unknownnoreply@blogger.comBlogger262125tag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-86203974782059629452015-01-04T21:30:00.003-08:002015-01-04T21:30:14.248-08:00शांत मन ही निर्मळ कृतीची गुरुकिल्ली आहे
09
2014
Dec
बेंगळूरू, भारत
बऱ्याच काळापूर्वी माझ्या मनात असाच एक विचार आला.
एका राजाचे कोणीही मित्र नसतात आणि एका संताचे कोणीही
शत्रू नसतात. जर राजाने मित्र बनवण्यास सुरुवात केली तर त्याचा
तोटा होईल. त्याचप्रमाणे जर एका संताला शत्रू असतील तर त्याचे
एका नाहीतर दुसऱ्या प्रकारे नुकसानच होईल. जर राजाचे मित्र असतील
तर अशी शक्यता dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-34637948071228571852015-01-04T21:09:00.004-08:002015-01-04T21:09:42.296-08:00चमत्कार घडायला एक संधी द्या
25
2014
Oct
शिकागो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
जीवनाचे तीन घटक आहेत.
१. प्रयत्न. स्व-प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय काहीही घडत नाही.
म्हणून तुम्ही तुमचे प्रयास हे करायलाच हवे. केवळ तुमच्या प्रयत्नांनी
सर्व काही घडून येईल का? नाही.
तुम्ही प्रयास केले आणि आज एक आंब्याचे कलम लावले आणि
तुम्हाला लगेच उद्या त्याचे फळ dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-54300179860755358342015-01-03T03:35:00.002-08:002015-01-03T03:35:38.602-08:00भारतातील शेतकऱ्यांसाठी
13
2014
Nov
बंगलोर आश्रम
आज देशभरातून अनेक शेतकरी इथे बंगलोर आश्रमात आले
आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत.
जर देशातील शेतकरी सुखी आणि समृद्ध असतील तर त्या देशातील
लोक जरूर सुखी होतील. ज्या देशातील शेतकरी दुखी: असतील तर
तो देश सुखी आणि निरोगी असणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखी आणि
समाधानी असणे जरुरी आहे. त्याचे २ मार्ग आहेत
१. dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-89354058015635730812015-01-03T03:28:00.001-08:002015-01-03T03:28:08.224-08:00ज्ञानाच्या दृष्टीकोनातून
30
2014
Nov
दिल्ली
(श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या प्रेरणा या
कर्करोग विशेषज्ञच्या आणि सार्क फेडरशनच्या सहकार्याने
चालणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन केले. प्रेरणा हा कर्करोगी रुग्णांसाठी
चालवलेला विशेष उपक्रम आहे. खाली श्री श्री यांनी या प्रसंगी
दिलेल्या भाषणाचा वृतांत)
इथे या प्रसंगी तुम्हा डॉक्टरां बरोबर खूप चांगले वाटत dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-2172085052770482652015-01-03T03:15:00.003-08:002015-01-03T03:15:46.100-08:00याचे उत्तर आहे : प्रेम
13
2014
Nov
बंगळूरू, भारत.
प्रश्न: गुरुदेव, आसक्तीपासून कशी सुटका करून घ्यावी ?
श्री श्री : तुम्हाला आसक्तीपासून का सुटका हवी आहे? कारण ती तुम्हाला
वेदना देते म्हणून? जर ती तुम्हाला वेदना देत नसती तर तुम्ही तिच्यापासून
सुटका करून घ्यायचा विचार केला नसता. आसक्ती तुम्हाला वेदना देते
कारण त्याच्याबाबत काही अज्ञान आहे. आसक्तीपासून दूर dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-54086427876435140802014-12-23T20:48:00.001-08:002014-12-23T20:48:05.859-08:00गौ हत्या बंद करा.
03
2014
Nov
दिल्ली, भारत.
इथे श्री गोपाल जे आहेत ते आपल्या नावारूपाने आहेत – ‘गोपाल’ (श्री कृष्णाचे
एक नाव ज्याचा अर्थ आहे कि जो गाईचे रक्षण करतो आणि काळजी घेतो). गो
संरक्षणासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे.
मला इथे येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही केल्या ते जमत नव्हते.
आज दुपारी १.४५ वा मला दिल्ली हून हैद्राबादला dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-3221917406572878942014-12-22T23:09:00.000-08:002014-12-22T23:09:13.779-08:00तुम्ही तुमचे जग घडवता.
13
2014
Nov
बंगळूरू, भारत.
हे सर्व जग कंपनांपासून बनले आहे आणि ही सर्व कंपने सात्विक ( सकारात्मक
आणि उत्थापित करणारी) असावीत हे बघणे हे आपले काम आहे.
जेंव्हा एखादा डॉक्टर चांगला असून सर्वांवर उपचार करून त्यांना तो बरे करणारा
असेल तर आपण म्हणतो कि तो एक चांगला चिकित्सक स्पर्श असलेला आहे.
असे पहा कि सर्व डॉक्टर सारखेच असतात पण काहीजण dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-72015941390004743772014-12-22T22:53:00.000-08:002014-12-22T22:58:44.029-08:00अपराधीपणाला थारा नाही
13
2014
Nov
बंगलोर, भारत.
प्रश्न: गुरुदेव, मागची अनेक वर्ष मी शिक्षक आहे. मी जेंव्हा स्वतः कडे आणि
बाकीच्या शिक्षकांकडे बघतो तेंव्हा असे लक्षात येते कि आम्ही मुलभूत प्रशिक्षणातील
काही अभ्यास स्वतः करत नाही आणि मग जेंव्हा मी मुलभूत प्रशिक्षणचा अभ्यासक्रम
दुसऱ्यांना शिकवत असतो तेंव्हा मला आपण स्वतः न करता इतरांना शिकवितो
त्यामुळे dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-76377115673912447442014-12-22T02:56:00.001-08:002014-12-22T02:56:07.523-08:00तुमच्या जागरूकतेची कक्षा रुंद करा
12
2014
Nov
बेंगळूरु, भारत
(“सत्य हे काळाच्या कसोटीवर खरे उतरते” याचा उत्तरार्ध खालीलप्रमाणे)
प्रश्न : गुरुदेव, कधी कधी ज्ञान लक्षात ठेवणे हेसुद्धा एक बोजा बनते. अशा
वेळेस मनन ( पुन्हा पुन्हा सतत विचार) करून मिळालेले ज्ञान आम्ही
निधीध्यासाकडे (ज्ञानाबरोबर संपूर्णपणे एकरूप होण्याकडे) कसे नेऊ शकतो?
श्री श्री : हा प्रश्न विचारूनसुद्धा तुम्ही dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-70081750194426508482014-12-22T02:40:00.001-08:002014-12-22T02:40:08.848-08:00श्रद्धेतून शक्ती मिळवणे
14
2014
Oct
क्यूबेक आश्रम कॅनडा
प्रश्न : श्रद्धा कशी वाढवता येईल ? कां ती उपजतच असते ?
श्री श्री : श्रद्धा वाढवता येत नाही. तुम्ही फक्त तुमच्या शंका लक्षात घ्या
आणि त्यां सोडून द्या. तुम्ही तुमच्या शंका टाकून दिल्या की श्रद्धा असतेच.
शंका म्हणजे मनावर आलेले मळभ असते. जागे व्हा आणि लक्षात घ्या,
‘शंका म्हणजे काय ? शंका म्हणजे स्वत:ला खाली dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-53069453723523921222014-12-22T02:33:00.002-08:002014-12-22T02:33:40.229-08:00सर्व धर्म एकच आहेत
30
2014
Aug
दिल्ली भारत
(शांततेची सुरुवात माझ्यापासून होते या प्रकरणाचा उत्तरार्ध)
काल गणेशोत्सवाची सांगता झाली. लोक वारंवार विचारतात, “नेहमी सर्व
प्रथम गणपतीची पूजा करून मग त्याचे पाण्यात विसर्जन का करतात?”
तुम्हाला माहिती आहे अशी परंपरा ठेवण्यामागे ॠषींची ओजस्वी कल्पना आहे.
ते म्हणाले कि या पुजेचा साधासुधा अर्थ आहे की जे काही देव आपल्यासाठी&dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-85350152203362968042014-12-22T02:05:00.002-08:002014-12-22T02:05:53.879-08:00बोले तैसा चाले
30
2014
Aug
दिल्ली, भारत
(जामिया मिलिया इस्लामिया यांनी ‘द आउटरीच प्रोग्राम’ मध्ये श्री श्री रविशंकर
यांचे व्याख्यान आयोजित केले होते. श्री श्री त्यांच्या व्याख्यानात, जागतिक शांतता,
आणि वैश्विक सुसंवाद याबद्दल बोलले. त्यानंतर ध्यान घेण्यात आले. त्यानंतर जामिया
मिलिया इस्लामिया मधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह ४०० हून अधिक dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-6921377178202381202014-12-10T20:48:00.000-08:002014-12-10T20:48:02.428-08:00माझ्यापासून शांतीची सुरुवात होते.
30
2014
Aug
दिल्ली, भारत
(तुम्ही ज्याचा उपदेश करता तेच आचरणात आणा, या प्रवचनाचा हा पुढील
भाग आहे)
साधारणपणे शंकांचे तीन प्रकार असतात.
१. जेंव्हा आपल्याला आपल्याविषयी शंका असते.
२. जेंव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी शंका असते.
३. जेंव्हा आपल्याला देवाविषयी शंका असते.
आपण देवाला केंव्हाही पाहिलेले नसते, म्हणून आपल्या मनात नेहमी त्याच्या&dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-11299953470765643182014-11-13T06:50:00.001-08:002014-11-13T06:57:37.411-08:00लहान मुलांसारखे आनंदी राहणे
रविवार, १२ ऑक्टोबर २०१४, क़ुएबेक, कॅनडा.
एक अशी गोष्ट आहे कि प्रत्येकजण त्याच्या शोधात असतो आणि ती म्हणजे आनंद.
असे नाही कि लोकांना आनंद सापडत नाही, त्यांना dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-44383851509524144062014-11-11T07:17:00.001-08:002014-11-11T07:17:08.302-08:00श्रद्धा असणे म्हणजे खूप आहे.
13
2014
Oct
क्युबेक, कॅनडा.
प्रश्न: समर्पण हा दैवी गुण आहे, हे सत्य आहे का? ही दैवी गुण मानव
कसे काय प्राप्त करू शकेल?
श्री श्री: कृपया, समर्पण करण्याचा प्रयत्न करू नका. मला वाटते
‘समर्पण’ या शब्दाचा खूप गैरवापर केला जातो. म्हणून मी म्हणतो तुम्ही
हा शब्द दूर कुठेतरी ठेवा अन्यथा तळ्यात नेऊन टाकून द्या. तुम्ही फक्त
तुमच्या नैसर्गिकdsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-48482007956687581642014-11-07T05:43:00.006-08:002014-11-07T05:44:56.091-08:00आनंद अंतिमतः दुःखाचे कारण बनतो
21
2014
Oct
बंगलोर, भारत
आनंद हा नेहमी तुम्हाला क्रियाशील ठेवतो; तो तुम्हाला धावायला लावतो,
सर्वप्रथम आनंद तुम्हाला त्याच्या दिशेने धावायला लावतो आणि नंतर तो
तुम्हाला त्याच्यापासून दूर धावायला लावतो. दुसरीकडे आहे योग जो तुम्हाला
स्थिर ठेवतो. तो तुमच्या जीवनात स्थैर्य आणतो.
ज्या व्यक्तीचा देह, मन आणि भावना हे सर्व भक्कम आणि स्थिर&dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-55030338846585815932014-11-03T22:47:00.006-08:002014-11-03T22:47:58.548-08:00कुशल भारताकडे वाटचाल
07
2014
Oct
दिल्ली, भारत
(भारतीय उद्योग मंडळ यांच्याकडून श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर ‘मानवी
क्षमता आणि व्यापार नीतिमत्ता’ या वर विशेष सत्र आयोजित केले होते
त्यातील प्रश्न उत्तरांचा हा सारांश )
प्रश्न: (श्रोत्यांमधून प्रश्न विचारण्यात आलो जो नीट ऐकू आला नाही)
श्री श्री: जसे जयंती यांनी अगदी बरोबर सांगितले, आपल्याकडे क्षमता
भरपूर आहे पणdsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-33226412692781918832014-10-12T23:38:00.003-07:002014-10-12T23:38:36.293-07:00कर्मांचे मोजमाप
09
2014
Sep
बंगलोर आश्रम
प्रश्न : गुरुदेव, कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये हे कसे कळेल?
श्री श्री: तुम्ही तुमच्या मनाला, अंतरमनाला विचारा. दुसऱ्यांनी तुमच्या
बाबतीत जे करू नये असे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दुसऱ्यांच्या
बाबतीत करू नका. हाच निकष आहे.
आपण अशाच गोष्टी कराव्या ज्या करताना तात्पुरता त्रास होणार
असला तरी, दूरगामी dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-88795336048427398312014-10-12T21:53:00.005-07:002014-10-12T21:53:46.837-07:00देवाच्या जवळ असणे !
02
2014
Oct
बंगळूरू, भारत
नवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्टीय केंद्र, बंगळूरू येथे झालेल्या
ऋषी होमाच्यावेळी श्री श्री नी केलेला वार्तालाप:
आताच वैदिक पंडितांनी सामवेदातील सुंदर ऋचा गायल्या. हा संसार
(भौतिक जग किंवा भ्रामक जग) म्हणजे मनाचा खेळ आहे. आपण
जे जग समजतो तसे ते बाहेर नसते. आपल्या मनामुळे या निर्मितीबाबत
अशी dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-21557722196223357622014-10-11T03:51:00.000-07:002014-10-11T03:54:44.788-07:00शाश्वत इच्छा
05
2014
Sep
बंगलोर आश्रम
प्रश्न: गुरुदेव, गेल्या पंधरा वर्षापासून मी तुमचा साधक आहे,
आणि माझे आयुष्य अतिशय सुंदर झाले आहे. पण अनेक वेळा
माझ्या मनात एक प्रश्न येतो कि हे साधना, सेवा, सत्संग, सिद्धी
आणि मोक्ष केल्याने मला काय मिळेल? ह्याच्या पुढे काय?
श्री श्री: हे पहा, एक साधे सूत्र लक्षात ठेवा. जो व्यक्ती आनंद
आणि सुखसोयी dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-14310200706806607602014-08-24T04:00:00.002-07:002014-08-24T04:00:37.158-07:00देवाकडे आसरा घ्या
25
2013
Nov
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने त्याचा आसरा घ्यायला सांगितले
आहे. त्याचा अर्थ काय ? कृपया सांगा.
श्री श्री : आसरा घेणे म्हणजे निवांत रहाणे. आई घरी आहे म्हटल्यावर मुलाला
कसे निवांत वाटते अगदी तसेच. आई घरी असली की मुलाला आत्मविश्वास
वाटतो. आई घरी आहे या जाणिवेमुळे तो मनातल्या मनात अगदी आरामशीर
असतो. एक dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-52938452623802859802014-08-24T03:48:00.002-07:002014-08-24T03:48:29.972-07:00प्रश्नो के उत्तर
27
2014
Apr
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, या जन्मात मी जे दु:ख भोगतो आहे ते जर मागच्या
जन्मातल्या कर्मामुळे असेल तर, त्यामुळे मला जास्तच वाईट वाटते. त्याला
कसे तोंड देऊ ?
श्री श्री: तुमचं डोकं मागच्या बाजूला वळवून ठेऊ नका. पुढे बघा आणि जात
राहा. तुम्ही मागे बघत बघत पुढे जायला बघताय. त्यामुळेच तुम्हाला वाईट
वाटतय. सोडून द्या. dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-82828901456715168202014-08-24T03:29:00.000-07:002014-08-24T03:29:00.592-07:00सर्वात मोठे सुख प्राप्त करणे
25
2014
Mar
व्हिईना, ऑस्ट्रिया
प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिकता मिळविणे हे महत्वाचे आहे असे तुम्हाला का
वाटते?
श्री श्री: कारण तुम्हाला बिनशर्त आनंदी, सुखी रहायचे आहे; तुम्हाला शांती
हवी जी छोट्या गोष्टींमुळे दूर जाणार नाही. आणि हे नैसर्गिक आहे. ज्या
प्रमाणे आपल्याला खोल आराम हवा असतो, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावे,
आपण सुखी dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-15272578851947005392014-08-20T21:47:00.000-07:002014-08-20T21:47:13.776-07:00क्षमा करण्याची वेळ
आयुष्यात जे काही बदल होतात त्यासाठी आपण सदैव
तयार असायला हवे. आपण जर या आयुष्यातील बदलाला तयार असलो तर सर्व प्रश्नांची
उत्तरे आपोआपच मिळतात. तुम्हाला काय वाटते?
हे जीवन फार अनमोल आहे. भारता मध्ये असे
मानण्यात येते कि तुमच्या ८४ लाख योनी झाल्यावर तुम्हाला मानवी जन्म मिळतो. म्हणून
आपण हे आयुष्य एक्याने जगले पाहिजे.
आपण हे ऐक्य कसे निर्माण करू शकतो? तुम्ही आजचे
नृत्य पाहिले का? नृत्य म्हणजे Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4313794983667711185.post-80171407435364880202014-01-18T01:43:00.004-08:002014-01-18T01:43:59.052-08:00देवाकडे आसरा घ्या
25
2013
Nov
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने त्याचा आसरा घ्यायला सांगितले आहे. त्याचा अर्थ काय ? कृपया सांगा.
श्री श्री : आसरा घेणे म्हणजे निवांत रहाणे. आई घरी आहे म्हटल्यावर मुलाला कसे निवांत वाटते अगदी तसेच.
आई घरी असली की मुलाला आत्मविश्वास वाटतो. आई घरी आहे या जाणिवेमुळे तो मनातल्या मनात अगदी आरामशीर असतो. एक सुरक्षिततेची भावना, dsurenhttp://www.blogger.com/profile/14029468645367986090noreply@blogger.com