भ्रष्टाचार सुरु होतो जिथे आपलेपणा संपतो!

बेंगलोर १८ मे

प्रश्न : आपल्या आयुष्याच अंतिम ध्येय काय असायला हव?
श्री श्री रवि शंकर : जर कुणी तुम्हाला अंतिम इच्छा काय आहे हे सांगितल तर निरर्थक आहे. या क्षणाला तुम्हाला गरज आहे ती आकांक्षेची. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे एक व्यापक दृष्टीकोन ठेवून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्हाला काय हवाय ते. स्वाभाविकच, तुम्ही दयाळू व्हाल आणि आपल्या देशाप्रती, पर्यावरण प्रती विचारशील राहाल आणि अश प्रकारे हे काम निरंतर करीत राहा मग आयुष्याचा अंतिम ध्येय काय हा प्रश्नच उद्भवणार नाही.

प्रश्न : मला कस कळेल मी आधात्मिक मार्गावर प्रगती करीत आहे?
श्री श्री रवि शंकर : बघा तुम्ही शांत आहात? गतिशील आहात? तुम्ही दोष, वाईट सवयींपासून मुक्त आहात आणि काय तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांशी आपलेपणाने वागता? हे काही उपायांपैकी उपाय आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी, तुम्ही नेहेमी म्हणता,"तुमच्या सगळ्या अडचणी मला द्या".पण मला काळजी वाटते कि मी सगळ्या अडचणीतून मुक्त झालो पण माझ्या अडचणींमुळे तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना?
श्री श्री रवि शंकर : नाही, काळजी करू नका. कमीत कमी तुमची थोडी तरी काळजी दूर झाली, जेव्हा तुम्ही काळजीत असता मी पण काळजीत असतो. तेव्हा तुम्ही आनंदात राहा.

प्रश्न : गुरुजी, पुराणात असे म्हटले जाते की पत्नी पुढच्या सात जन्मासाठी एकाच पतीची कामना करते. हे खरे आहे का?
श्री श्री रवि शंकर : पहा, या प्रश्नाच उत्तर द्यायला मी योग्य नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना विचार आणि शोधून काढा. कुणी हो म्हणेल कुणी नाही, एक जनगणना घ्या आणि आपल्या अनुभवानुसार जा. एकदा एक अमेरिकन महिला सांगत होती तिच्या लग्नाला चाळीस वर्ष झालेत आणि ती एकाच माणसासोबत चाळीस वर्षापासून राहतेय. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झालेत ती कशी काय एकाच माणसासोबत चाळीस वर्ष राहू शकते.मग ती म्हणाली जर तुम्हाला माहित नसेल की बोट एका ओळीत कशी लावायची आणि जरी तुम्ही बोट बदलली तरी तुम्हाला माहित नाही कशी रांगेत लावायची तर काय कराल. मी त्यावर म्हंटले, "हि कथा भारतातल्या प्रत्येक घरातली आहे आणि हि प्रथा तिथल्या प्रत्येक गावातली आहे.'
जर तुम्हना बोट कशी लावायची हे माहित नसेल तर काही उपयोग नाही.
म्हणूनच, आपल्या अवती भवती कसेही लोक असले तरी आपल्याला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात आणि आपल्या प्रयत्नांनी इतरांमधील चांगले गुण जोपासायचे. दुसऱ्याची टीका केल्याने आपले कधी भले होत नाही. त्यापेक्षा दुसऱ्यान्चा  आधार बना.तुम्ही नुसते बसून जर टीकाच करीत राहाल तर संबंधांमध्ये अंतर येईल. तुम्ही त्यांना समजून घ्याला हवय, ते कुठून आलेत कुठे चुकतंय त्याचं. आणि त्यांना प्रेमाने सांगा कुठे चुकतंय आणि तुंना प्रेमाने जिंका. ह्या प्रक्रियेला वेळ लागेल, कुणाचीही टीका करणे आणि आपल्यापासून दूर ठेवणे सोपे आहे. हे काही मिनिटात शक्य आहे पण त्यांच्या सोबत दिवस रात्र राहणे त्यांना समजावणे त्यांच्यात बदल घडवणे हे कठीण पण महत्वाचे आहे. हे तेच आहे की काय केल्या गेल्या पाहिजे.

प्रश्न : गुरुजी, पूजा करताना जेव्हा देवाच्या मूर्तीला सजवल्या जाता ते बघताना खूप सुंदर वाटत, पण आपले डोळे बंद करून जेव्हा ध्यान करतो ते देखील सुंदर वाटत. मग, अशा वेळी काय करावा ध्यान करावा की बघाव?
श्री श्री रवि शंकर : ध्यानात तल्लीन होऊन जा आणि ती पूजा श्रेष्ठ तुज होय.पूजा म्हणजे काय? 'येन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहीनाद, संतोषां जानायेत्प्रग्यः तादेवेश्वारापुजानाम.'
कुठल्या पद्धतीची आराधना श्रेष्ठ? ज्या उपासनेने लोकांच्या मनाला सुख आणि शांती मिळेल ते श्रेष्ठ होय, सगळ्यांना आनंद मिळेल.'येन केन प्रकारेण ' हे पूर्वीच्या काळी म्हंटले जायचे. आता ते होणे शक्य नाही. खरा आनंद फक्त ध्यानाने मिळवता येईल.

प्रश्न : गुरुजी, देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला सुरुवात झाली आहे. ह्या लढाईत तुम्ही राम, श्री रामदेवजी लक्ष्मण, आणि अन्न हजारेजी हनुमान आहे. पण राम अजून युद्ध भूमीत आले नाहीत अजून?
श्री श्री रवि शंकर : तुम्ही अरविंद (अरविंद केजरीवाल) यांह सोडलत. मी सगळ्यांमध्ये आहे आणि मी सगळ्यांसोबत आहे. अरविंद हा एक माध्यम आहे त्या लोकांचा जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत. बघा, भ्रष्टाचार हा समाजाच्या विविध स्तरावर उपस्थित आहे. प्रार्थमिक भ्रष्टाचाराची पटली हि लोकांच्या मनातली आहे आणि सगळ्यात पहिले ती दूर करायला हवी. आपण देवालाही लाच देतो, तू जर माझा हे काम केला तर मी तुला ते देईल, मी तुला नारळ अर्पण करेल, वैष्णव देवीला पदयात्रा करीत जाईल. लोक जी मागणी किंवा इच्चा करतात देवाकडे तो सुधा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. पण हे ठीक आहे एखादवेळी मनुष्य काही ना मागता देवाला अर्पण करतो हे चालत. तुम्ही देवाला काही देता ते द्या पण ते आपल्या गरजा पूर्ण करता देत असाल तर ते चुकीच आहे. ही प्रथा सगळ्याच धर्मांमध्ये चालते हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती , आणि बौद्ध. ही समज चुकीची आहे की माझी मनोकामना पूर्ण झाल्यावर मी हे देईल ते देईल. हे व्हायला नको. जर सामान्य जनता भ्रष्टाचाराविरुद्ध उभी राहिली आणि लाच दिली नाही तर कुणी कसे काय घेईल? तर सग्यात पहिले त्या लोनाकाना पकडल पाहिजे जे लाच देतात.त्यांना सांगा देऊ नका.आपल्याला अध्यात्माची लाट जागवायची गरज आहे. हेच कारण आहे की आपली आंतरिक शक्ती अजून वाढेल आणि लोक लाच द्यायला नाकारतील. तुम्ही जेव्हा परत जाल, तेव्हा तुम्चातल्या प्रत्येकाला कमीत कमी १०० लोकांना प्रतिज्ञा घ्यायला लावायची की ते कधीही कुणालाही लाच देणार नाही. तुम्ही कुणाला पैसे देऊ केलेत तर तू आपल्या बायको मुलांचा विचार करतो आणि त्याला वाटत की आपण हे पैसे घ्यायला पाहिजे तर हे अत्यंत महत्वाचे आहे की लोकांना लाच देण्यापासून थांबवावे.
दुसरे असे, लाच घेणे हे सरकारी पातळीवर पण होताहेत. बऱ्याच स्वयंसेवकांनी जागोजागी सरकारी कर्मचार्याच्या टेबलावर जाऊन "आम्ही लाच घेत नाही" अशी पट्टी चिकटविली आहे. हे इथे सुरु झले आहे पण बऱ्याच राज्यात सुरु व्याचे आहे. अजून महाराष्ट्रात हे सुरु नाही झाले; जिथे हे सुरु नाही झाले तिथे आपण स्वयंसेवकांनी कर्मचार्यांच्या टेबल जवळ जाऊन "आम्ही लाच घेत नाही" असे चिकटवायला हवे.तुम्ही जर जाल आणि चीक्तावळ तर कुठलाच कर्मचारी तुम्हाला अडवणार नाही; कुठे चिकटवा टेबलावर किंवा कुर्चीवर की इथे लाच घेतली जात नाही आणि जे लोक लाच देतात ते हे वाचल्यावर लाच देणार नाही.
अच्चा आता तिसऱ्या प्रकारचा भ्रष्टाचार हा मंत्र्यांच्या स्तरावर चालतो, त्यासाठी लोकपाल बिल मार्फत काम चाल्लय आणि अरविन्द्जी, अण्णाजी, स्वामीजी, किरण बेदी हे दिवस रात्र यासाठी काम करताहेत. जर लोकपाल, एकदा पास झला तर बरेच बदल घडतील. पण एका बिलाच्या भरोश्यावर काम भागणार नाही, समाजात या बिलाबद्दल जागरूकता आणण्याची गरज आहे, की ही काय आहे आणि कसे तुम्ही भ्रष्टाचाराशी संबंधित असाल तर कायद्याने तुम्हाला शिक्षा केली जाईल. आता या क्षणाला हे व्यायला हवे. अशाप्रकारे हे काम समाजाच्या सर्व पातळीवर व्यायला हवे आणि सर्वात महत्वाचे आहे लोकांची मानसिकता बदलणे आणि ते अध्यात्माच्या मदतीने शक्य होईल कारण जिथे आपलेपणा संपतो तिथेच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. कुणीही आपल्या घरच्यांना किंवा आप्तस्वकीयांना लाच मागणार नाही. आणि याचा अर्थ असा आहे आध्यात्माद्वारे आपण लोकांमध्ये आपलेपणा जागृत करायलाच हवय. आपल्याला साग्यांमध्ये विश्वास जागवायला लागेल की जे तुमचा आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मेहनत करा स्वयंभू बना आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. जे तुमच आहे ते तुम्ही कमवाल.अशा प्रकारे, लोकांमध्ये ही आंतरिक शक्ती आणि जागरूकता जागवण्याची गरज आहे, होय! ह्यासोबत आपल्या देशात मोठा बदल आणण्याची आवशकता आहे.
आता बघा, तमिळ नाडू मध्ये कीती भ्रष्टाचार होता, निवडणुकांपूर्वी, लोकांना त्यांच्या परिवार खातर पैसे देऊ केले जायचे आणि हे लोक मुलांखातर पैसे घ्यायचे आणि त्या मतदाराला निवडून द्यायचे. मी लोकांना विविध जिल्ह्यात पाठवून सांगितले की पैसे घ्या पण त्या लोकांना मत देऊ कारण ते तुमचेच पैसे तुम्हाला परत करताहेत. ते इतके गरीब लोक असतात की ते पैसे घेतात. मी त्यांना सांगितला पैस्याच्या बदल्यात मत देऊ नका आणि पापाची चिंता करू नका, सगळे पाप मला द्या, मी सगळे पाप आपल्यावर घेतो, काही समस्या नाही. आणि आम्ही तामिळ नादूत यशस्वी झालो.आणि सुदैवाने निवडणूक आयुक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी आपला पाठिंबा आणि संमती दिली.पण आपल्या पैकी प्रत्येकाल काम करायला हवाय. आपल्याला गावोगावी जाऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता आणायला हवी, आणि समाजाच्या विचारसरणीला आणि मानसिकतेला बदलायला हवंय.
प्रत्येक व्यक्तीला वाटायला हव कि आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन.इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आपल्याला सगळ्यांना प्रेमाने आलिंगन द्या आणि एकत्र पुढची वाटचाल करा.आपण असा म्हणायला नको की "फक्त माझाच मार्ग बरोबर आहे" नाही.भारताची एक सुन्देर्ता आहे की जरी इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आम्ही सर्वच सम्मान करतो सगळ्यांचा आदर करतो आणि समंजस पाने आम्ही पुढची वाटचाल कर